आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे. एकविसाव्या शतकात, समाजातील सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित आणि संबंधित कौशल्ये, दृष्टीकोन आणि ज्ञानाने सुसज्ज अशी लोकसंख्या आवश्यक आहे. न्याय्य समाजव्यवस्था निर्माण करण्यात शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारताची लोकसंख्या सुमारे १.३२ अब्ज आहे. वाढत्या गरजा व मागण्यांनुसार या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये गेल्या काही वर्षांत बराच बदल घडवून आणला […]
मूल दत्तक घेण्याचा ट्रेंड भारतात आणि जगभरात वाढताना दिसत आहे. बहुतेक पालक मूल दत्तक घेतात कारण एकतर त्यांना स्वतःचे मूल होत नसते किंवा त्यांना जगात एकटे सोडलेल्या मुलांना आधार देऊन नवीन आयुष्य देण्याची इच्छा असते. भारतामध्ये, जगातील इतर देशांप्रमाणेच, मूल दत्तक घेण्यासाठी नियम व अटी असतात. भारतात मूल दत्तक घेण्यास कोण पात्र आहे? भारतात, दत्तक […]
गरोदरपणात मधुमेह होणे सामान्य आहे. जेव्हा गरोदर स्त्रीचे स्वादुपिंड आईच्या तसेच बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही तेव्हा गर्भारपणात मधुमेह होतो. बाळाच्या जन्मानंतर परिस्थिती सामान्य होत असली तरीसुद्धा, त्याचे लवकर निदान करून गर्भावर आणि आईवर कोणतेही हानिकारक परिणाम होऊ नयेत म्हणून योग्य ती कारवाई करणे महत्त्वाचे आहे. गरोदर असताना केली जाणारी […]
होय, तुम्ही बरोबर ऐकले! शरीराची उष्णता वाढण्यास आपण कारणीभूत असतो. आपल्यापैकी बरेच जण तहान लागेपर्यंत नियमित अंतराने पाणी पिणे विसरतात. गरोदरपणात, आणखी एक मौल्यवान जीव त्याच्या सर्व पौष्टिक गरजांसाठी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे, तंदुरुस्त आणि निरोगी गरोदरपणासाठी तुम्ही योग्य आहारासोबतच पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थाचे सेवन करणे आवश्यक आहे. गरोदरपणात शरीराचे तापमान वाढणे (हायपरथर्मिया) म्हणजे काय? […]