स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे एक सामान्य कारण म्हणजे बंद झालेल्या बीजवाहिन्या हे आहे. त्यावर उपचार देखील करता येतात. वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे, समस्यांचे निदान झालेल्या महिलांसाठी आता अनेक उपचार पर्याय उपलब्ध आहेत. रोगाचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे याबद्दल आवश्यक असणारी माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे. अवरोधित बीजवाहिन्या म्हणजे काय? गर्भाशय आणि अंडाशय यांच्यातील उदर पोकळीमध्ये बीजवाहिन्या असतात. […]
गरोदरपणाचा फायदा म्हणजे नऊ महिने मासिक पाळी येत नाही!, गर्भवती स्त्रीची मासिक पाळीच्या त्रासापासून सुटका होते. परंतु बाळाचा जन्म झाल्यानंतर पुन्हा मासिक पाळीला सुरुवात होते. जर तुम्ही नुकत्याच एखाद्या गोंडस बाळाला जन्म दिलेला असेल, तर तुम्ही त्याच्यासोबत खूप छान वेळ घालवत असाल यात शंका नाही आणि या काळात तुमची मासिक पाळी आली नाही तर तुम्ही आनंदी […]
आतापर्यंत तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीरात अनेक बदल झालेले आहेत. तुमच्या बाळाचा विकास भ्रूणावस्थेतून गर्भामध्ये झाला आहे, आणि माणसाच्या शरीरात सुरु असणारी सगळी कार्ये आता बाळाच्या शरीरात सुरळीत सुरु झालेली आहेत. तुमच्याही शरीरात अनेक बदल झाले आहेत, उदा: गोलाकार आणि दुखरे स्तन, किंबहुना संपूर्ण शरीराची गोलाकार संरचना झाली असून एका नवीन जीवाला सामावून घेण्यासाठी गर्भाशय […]
बाल्यावस्थेच्या सुरुवातीच्या कालावधीचा मुलांच्या भविष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या मुलांची वाढ चांगली होण्यासाठी पालकांनी त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. मुलांची वाढ त्यांच्या आहारावर अवलंबून असते. म्हणून, लहान मुलांच्या आहाराला पालकांनी खूप महत्व दिले पाहिजे. आणि आपल्या मुलाला केवळ सर्वोत्तम अन्नपदार्थच दिले पाहिजेत. आपल्या मुलाला काय खायला द्यावे हा प्रश्न पालकांना पडू शकतो. […]