आपण जे अन्न खातो त्याचे ग्लुकोज मध्ये म्हणजे साखरेमध्ये विघटन होते. ही साखर नंतर शरीराच्या विविध पेशींमध्ये प्रवेश करते आणि चयापचय प्रक्रियांसाठी ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत सुरु राहते. जर रक्तामध्ये पुरेशी साखर नसेल, तर त्यामुळे ‘हायपोग्लायसेमिया ’होऊ शकतो. म्हणजेच शरीरात विरघळलेल्या साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूप कमी होते. त्यामुळे हायपोग्लाय सेमियाच्या स्वरूपानुसार सौम्य […]
आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे. एकविसाव्या शतकात, समाजातील सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित आणि संबंधित कौशल्ये, दृष्टीकोन आणि ज्ञानाने सुसज्ज अशी लोकसंख्या आवश्यक आहे. न्याय्य समाजव्यवस्था निर्माण करण्यात शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारताची लोकसंख्या सुमारे १.३२ अब्ज आहे. वाढत्या गरजा व मागण्यांनुसार या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये गेल्या काही वर्षांत बराच बदल घडवून आणला […]
आजकाल बरीचशी जोडपी नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही ह्या समस्येने ग्रस्त आहेत. त्यास कारणीभूत अनेक घटक आहेत जसे खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, व्यायामाचा अभाव, प्रदूषण आणि मधुमेहासारखे जीवनशैलीमुळे जडलेले रोग इत्यादी. बर्याच स्त्रिया आता करिअर वर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि नंतर मुलांना जन्म देण्याचा पर्याय निवडतात. पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही वंध्यत्वात लक्षणीय वाढ होत आहे. वंध्यत्व […]
गर्भावस्था हा एक अवर्णनीय प्रवास आहे. गर्भधारणा म्हणजे पालकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. जेव्हा एखादी स्त्री गरोदरपणाचे वेगवेगळे टप्पे पार करीत असते तेव्हा बाळाची तपासणी करण्यासाठी तसेच बाळाच्या वाढीचे आणि विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी तिने अल्ट्रासाऊंड करून घेणे अत्यावश्यक आहे. गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात सुद्धा अल्ट्रासाऊंड करून घेण्याचा सल्ला दिला जातो. गरोदर स्त्रियांनी १६ व्या […]