बाळाचे जावळ काढणे म्हणजेच बाळाच्या डोक्यावरचे संपूर्ण केस काढून टाकणे. हा विधी बऱ्याच वर्षांपासून भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. हिंदू संस्कृतीमध्ये ही पारंपरिक पद्धत आहे आणि त्यामागे बरेच छुपे संदर्भ आणि त्याचे महत्व देखील आहे. जावळाचा विधी म्हणजे तुमच्या बाळाच्या वाढत्या वयाच्या काळातील खूप महत्वाचा भाग आहे आणि म्हणून तो करण्यामागे खूप विचार आणि प्रयत्न […]
प्रत्येक स्त्री आई होण्याची आतुरतेने वाट पाहत असते आणि गर्भारपण ही त्या अभूतपूर्व साहसाची सुरुवात आहे. ह्या काळात स्त्रीला सावध रहावे लागते आणि आहाराच्या बाबतीत दक्ष रहावे लागते. पाचव्या महिन्यात तुम्हाला कमीत कमी दररोज ३४७ जास्त कॅलरी घेतल्या पाहिजेत आणि १ किंवा २ पौंड्स वजन वाढले पाहिजे. ह्या कॅलरीज प्रथिने आणि कॅल्शिअम च्या स्रोतांपासून मिळाल्या […]
बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांपर्यंत बाळाला केवळ आईचे दूध द्यावे असे बहुतेक बालरोगतज्ञ सुचवतात, तसेच जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा तशी शिफारस केलेली आहे. परंतु काही बाळांना फॉम्युला देण्याची गरज भासू शकते. जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात, बाळाचे वजन तिप्पट वाढेल. अशा प्रकारे, त्यांना जन्मापासूनच बाळांना सर्व आवश्यक पोषक तत्त्वे मिळणे अत्यावश्यक असते. ह्या टप्प्यावर मुलांसाठी महत्वाची पोषक तत्वे तुमच्या […]
नवरात्री हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. हा सण नऊ रात्री आणि दहा दिवस असतो. संपूर्ण भारतात विशेषतः स्त्रियांसाठी हा काळ थोडा व्यस्त जातो. ह्या काळात, स्त्रियांना धार्मिक विधी, पूजा, उपवास, तसेच समाजिक कार्यक्रम अशा असंख्य गोष्टी करायच्या असतात. नवरात्रीच्या उपवासासाठी अशा अनेक पाककृती आहेत ज्या तुम्ही घरी करून बघू शकता. नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही खाऊ […]