‘तिळगुळ घ्या गोड बोला‘ असे एकमेकांना म्हणत नात्यांची नव्याने सुरुवात ज्या सणाच्या निमित्ताने होते तो सण म्हणजे मकर संक्रांत! कापणीच्या हंगामाच्या सुरुवातीला मकर संक्रांत दरवर्षी १४ जानेवारीला उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. हा सण शुभ मानला जातो. ह्या दिवशी चांगल्या गोष्टी बोलल्याने आणि चांगल्या कृती केल्याने फलदायी आणि आनंदी जीवन लाभते. भारत हा कृषीप्रधान […]