ब्रिटिश साम्राज्यापासून भारताला स्वातंत्र्य मिळले, त्या स्मरणार्थ १५ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक शतकांच्या ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीनंतर आणि दीर्घ व कठोर संघर्षानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित केले जातात आणि लोक देशप्रेम व्यक्त […]